Descriptionरामराज्याची भुरळ आजही कमी झालेली नाही. पण होते कसे ही रामराज्य? प्रजा नेमकी कसे जगत होती? त्यांच्या जीवनसंघर्षाची तीव्रता काय होती? त्यांची नितीमुल्ये, जीवनधारणा आणि स्वप्ने नेमकी काय होती? राम जगातील आदर्श राजा मानला जावा असे काय वेगळे होत होते रामराज्यात? इंद्रालाही आपले पद जाईल अशी धास्ती का वाटली? राम अयोध्येला येणार त्या दिवशी सकाळपासून ते राम प्रत्यक्षात अयोध्येला पोहोचेपर्यंतच्या काळात रामराज्यातील अयोध्येत राहणारी ते वस्त्या-गावात राहणा-या निवडक व्यक्तींच्या आयुष्यात काय घटना घडल्या आणि त्यांची नैतिक दृष्टी काय होती याचे हृदयंगम दर्शन घडवणा-या या कथा रामराज्याचे महनीय आणि उदात्त रूप वाचकांसमोर ठेवत स्वप्न देते कि आजही तसेच राज्य असले पाहिजे...रामराज्य! संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या या कथा ऐका यशश्री यांच्या हृदयाला भिडणा-या आवाजात!
Release date
Audiobook: 22 January 2024
Descriptionरामराज्याची भुरळ आजही कमी झालेली नाही. पण होते कसे ही रामराज्य? प्रजा नेमकी कसे जगत होती? त्यांच्या जीवनसंघर्षाची तीव्रता काय होती? त्यांची नितीमुल्ये, जीवनधारणा आणि स्वप्ने नेमकी काय होती? राम जगातील आदर्श राजा मानला जावा असे काय वेगळे होत होते रामराज्यात? इंद्रालाही आपले पद जाईल अशी धास्ती का वाटली? राम अयोध्येला येणार त्या दिवशी सकाळपासून ते राम प्रत्यक्षात अयोध्येला पोहोचेपर्यंतच्या काळात रामराज्यातील अयोध्येत राहणारी ते वस्त्या-गावात राहणा-या निवडक व्यक्तींच्या आयुष्यात काय घटना घडल्या आणि त्यांची नैतिक दृष्टी काय होती याचे हृदयंगम दर्शन घडवणा-या या कथा रामराज्याचे महनीय आणि उदात्त रूप वाचकांसमोर ठेवत स्वप्न देते कि आजही तसेच राज्य असले पाहिजे...रामराज्य! संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या या कथा ऐका यशश्री यांच्या हृदयाला भिडणा-या आवाजात!
Release date
Audiobook: 22 January 2024
Step into an infinite world of stories
Overall rating based on 17 ratings
Heartwarming
Mind-blowing
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 17
Siddharth
27 Jan 2024
नुकतंच झालेलं राम मंदिर आणि त्यातील प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना...या पार्श्वभूमीवर सर्व वातावरण श्री राममय झालं असताना...स्टोरीटेल वर हे पुस्तक दिसलं आणि ऐकायला सुरुवात केली...14 वर्षांचा वनवास संपवून श्री राम अयोध्येत दाखल होणार आहेत...या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यातील घटना यात आहेत... राम राज्य म्हणजे सर्वच चांगले किंवा गुन्हे होणारच नाहीत...असं नाही, पण माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणं महत्वाचं...क्षणिक मोहापायी वा लाभासाठी आपल्याकडून गैरवर्तन झालं नाही पाहिजे, ही समज असणं म्हणजे रामराज्य... प्रतिकूल परिस्थिती असताना सकारात्मक राहण्याचे संदेश देणारं पुस्तक.. यशश्री यांचं अभिवाचन अप्रतिम👌🙏Really Enjoied
Bhakti
31 Jan 2024
Pustak khupch chhan aahe. Ani yashashri upasni madam che vachan khup khup sunder... Dolyasamor ramrajya nirman zale ...
Aarti
27 Jan 2024
सुंदर सकारात्मक कथा आणि अप्रतिम अभिवाचन.
Archana
9 Feb 2024
रामाची कृपा म्हणूनच हे पुस्तक वाचनात येण्याचं भाग्य मिळालं.. अभिवाचन उत्तम... धुर्वसेन तर उत्तमच... रामच राम
English
India