गोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानसा’ची रचना करताना केवळ आदिकवी वाल्मीकींच्या रामायणाचा आश्रय घेतला नाही. रामचरित्रातील आदर्श ध्येयवादाचे, आदर्श कुटुंबव्यवस्थेचे आणि आदर्श राज्ययंत्रणेचे चित्र सुस्पष्ट करण्यासाठी गोस्वामीजींनी रसाळ दृष्टांत- रुपकांचा आधार घेतला. साऱ्या कथेला भक्तिरसात न्हाऊ घातले. एक अतिनम्र भावूक भक्त, अशी भूमिका घेऊन त्यांनी जी आत्मचर्चा त्यात आणली, तिच्या योगाने त्यांचा ग्रंथ हा परमार्थप्रवण साधकांना नित्यपाठासाठी नित्य आवडीचा ठरला आहे.
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 21 أبريل 2021
गोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानसा’ची रचना करताना केवळ आदिकवी वाल्मीकींच्या रामायणाचा आश्रय घेतला नाही. रामचरित्रातील आदर्श ध्येयवादाचे, आदर्श कुटुंबव्यवस्थेचे आणि आदर्श राज्ययंत्रणेचे चित्र सुस्पष्ट करण्यासाठी गोस्वामीजींनी रसाळ दृष्टांत- रुपकांचा आधार घेतला. साऱ्या कथेला भक्तिरसात न्हाऊ घातले. एक अतिनम्र भावूक भक्त, अशी भूमिका घेऊन त्यांनी जी आत्मचर्चा त्यात आणली, तिच्या योगाने त्यांचा ग्रंथ हा परमार्थप्रवण साधकांना नित्यपाठासाठी नित्य आवडीचा ठरला आहे.
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 21 أبريل 2021
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
غني المعلومات
ملهم
مذهل
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة