१८५७ ते १९४७: भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास कसा होता? भारतीयांना आपण स्वतंत्र व्हावे असे कधी वाटले? स्वातंत्र्याच्या आंदोलनात महाराष्ट्राचे योगदान काय? टिळक आणि गांधी राजकारणी कसे झाले? स्वातंत्र लढ्यात टिळक, गांधी नसते तर तर भारत स्वतंत्र झाला असता का? स्वातंत्र्यानंतर देखील भारतातून जातीव्यवस्था का जात नाही? महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि गांधींच्या स्वातंत्र्यच्या संकल्पना वेगळ्या का?
ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 7 October 2021
Tags
१८५७ ते १९४७: भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास कसा होता? भारतीयांना आपण स्वतंत्र व्हावे असे कधी वाटले? स्वातंत्र्याच्या आंदोलनात महाराष्ट्राचे योगदान काय? टिळक आणि गांधी राजकारणी कसे झाले? स्वातंत्र लढ्यात टिळक, गांधी नसते तर तर भारत स्वतंत्र झाला असता का? स्वातंत्र्यानंतर देखील भारतातून जातीव्यवस्था का जात नाही? महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि गांधींच्या स्वातंत्र्यच्या संकल्पना वेगळ्या का?
ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 7 October 2021
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 27 ratings
Informative
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 27
Anant
10 Nov 2022
डॉ. सदानंद मोरे यांची एक छान व संग्राह्य मुलाखत. डॉक्टर मोरे यांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. उदाहरणार्थ महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, व आंबेडकर यांची सुधारणा विषयक व बहुजन समाजाविषयीची मते. लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यातील वादाचे स्वरूप, महात्मा गांधी व लो. टिळक यांच्यातील वैचारिक व राजकीय साम्य व फरक, लोकहितवादी श्री गोपाळ हरी देशमुख यांचे विचार व contribution, महात्मा गांधी यांचा राजकीय वारसा, इ. अनेक विषयांबाबत डॉक्टर मोरे यांनी स्वतंत्र व स्पष्टपणे आपली मते मांडली आहेत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ते येत्या काही वर्षातील जागतिक व विशेषतः भारतीय राजकारणाचे भविष्य, भारतीय राष्ट्रीय राजकारणातील जातिव्यवस्था व तिचे येत्या काही काळातील भविष्य, अशा विस्तृत कालखंडाचा आढावा या मुलाखतीत डॉक्टर मोरे यांनी घेतला आहे. ----- अनंत बेडेकर.
Shrimant
12 Oct 2021
छान
English
India